घाव
काळाचा घाव आम्हाला नव्हता ठाव बाबा सोडून गेला तुम्ही बदलला सर्वांनी भाव, काळजावर झाले आमच्या असंख्य घाव काळाच्या या ओघात किनाऱ्याला पोचली आमची नाव, पण तिचं
काय जीचा उरला नाही राव ,जीचा उरला नाही राव.Marathi kavita
काळाचा घाव आम्हाला नव्हता ठाव बाबा सोडून गेला तुम्ही बदलला सर्वांनी भाव, काळजावर झाले आमच्या असंख्य घाव काळाच्या या ओघात किनाऱ्याला पोचली आमची नाव, पण तिचं
Chan
ReplyDeleteChan
ReplyDelete